हाडांतुन येणारा कटकट आवाज, सांध्याची झालेली झीज, हाडांना पोलादा सारखी मजबुती तेही फक्त 3 दिवसात...

हाडांतुन येणारा कटकट आवाज, सांध्याची झालेली झीज, हाडांना पोलादा सारखी मजबुती तेही फक्त 3 दिवसात…

मित्रांनो, जर हाडांमध्ये वेदना असतील, उठताना, चालताना, पायर्या चढताना सांध्यामध्ये वेदना आहे, तर आजची ही माहिती तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे. तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी बनवू शकता, त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेला दूर करू शकता. शरीरात रक्ताची कमतरता होणार नाही, हाडांच्या व सांध्याच्या दुखण्यापासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारे शेकलेले चणे.  कोणत्याही वाण्याच्या दुकानात तुम्हाला १० रुपयात हे चणे मिळू शकतील.

मित्रांनो, हे जितके कमी किंमतीचे आहेत तेवढेच जास्त फायदेशीर आहेत. एक मूठ चणे जर तुम्ही रोज खाल्ले तर तुम्हाला हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल. मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तसेच आपली पचनशक्ति वाढवितात चणे. तुम्हाला सालासकट शेकलेले चणे घ्यायचे आहेत. साखरेची पातळी चणे नियंत्रित करतात त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे. पण त्यांनी गूळ सेवन करू नये. दुसरी जी वस्तु आहे ती म्हणजे गूळ. आयुर्वेदमध्ये गुळाचा वापर जास्त प्रमाणात करण्याचे फायदे सांगितलेले आहेत.

रिकाम्या पोटी जर एक छोटा तुकडा गूळ खाल्ला तर शरीरात कधीही रक्ताची कमतरता होत नाही कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असते. आपली हिमोग्लोबिन पातळी वाढविते
गुळाचे सेवन. हिवाळ्यात जरूर मूठभर चणे व गूळ याचे सेवन केले पाहिजे. कितीही जुना अथरायटीस,हाडांच्या वेदना, संधिवात यावर उपयोगी आहे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर गुळाचे प्रमाण कमी घ्या. तुमची रोगप्रतिकारशक्ति चणे व गूळ यांच्या सेवनाने वाढेल. गूळ व चण्याचे सेवन प्राचीन काळापासून केले जात आहे.

काही लोकांना चणे चावायला त्रास होतो त्यांनी चणे मिक्सरवर टाकून त्याची पाऊडर करा. १ चमचा चण्याची पाऊडर दुधात घालून प्या. संधिवातात आराम पडेल व त्या गरम दुधात गुळाचा तुकडा घाला. पुढची वस्तु मी घेतली आहे ती म्हणजे बदाम. बदाम आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवितो. त्याचबरोबर कितीतरी आजारांपासून आपण वाचू शकतो जर आपण रोज ३ बदाम खाल्ले. थोडे महाग असतात पण महागडी औषधे न खाता आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी बदामाचे सेवन करा. लठ्ठपणा कमी होतो, शरीर स्वस्थ बनते.

आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी पाण्यात भिजविलेले बदाम उत्तम आहेत. ते जास्त ताकदवान असतात. बदामाच्या सालामध्ये टाईनिन नामक तत्व असते जे पचायला जड असते. म्हणून साल काढलेले बदाम खा. मधुमेह नियंत्रित राहातो. पाण्यात भिजविल्यामुळे याची जी गरम प्रकृती आहे ती थोडी थंड होते. शरीर स्वस्थ राहाते. पुढील वस्तु घ्यायची आहे तीळ. तीळ रोज १ चमचा खाल्ले तर १०० मिलिग्राम कॅल्शियम रोज आपल्या शरीराला मिळेल. तीळ ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मेग्नेशियम, आयर्न, झिंक, कॉपर असते.

तुम्हाला रोज १ चमचा तीळ खायचे आहे, तुमच्या दातांसाठी, त्वचेसाठी, बुद्धीसाठी, खूपच फायदेशीर आहेत. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करतात तीळ. त्यामध्ये असे काही अमिनो अॅसिड असतात, जे आपल्या हाडांना मजबूत बनवितात. त्याची भाजून पाऊडर मी करून घेतली आहे. दुधात घालून १ मोठा चमचा तीळ सेवन केले तर तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल. काही बदाम मी इथे घेतले आहेत. कमी वयाच्या व्यक्तिमध्ये सांधेदुखीची समस्या वाढली आहे.

ह्या सगळ्या वस्तु आपण सहजपणे खरेदी करू शकतो. दूध १ ग्लास रोज प्या. कॅल्शियम, मिनेरल्स असतात, संपूर्ण आहार आहे दूध. तिळाची पाऊडर त्या दुधात घालून प्या. म्हणूनच थंडीच्या दिवसात तीळ गूळ खायची प्रथा आहे. सकाळी तिळाचे दूध प्या. तुम्हाला खूपच फायदा होईल. चणे व गूळ जरूर खा. शरीर निरोगी राहील. आमची माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

About admin

Check Also

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *